सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती. ...
कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समि ...
लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक कोंडी झाल्याने उत्तर नागपुरातील एक बहुचर्चित ढाबा संचालक तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्या भागात गस्तीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे त्याचा जीव वाचला. ...
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या वकिलांना ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा’ने मदतीचा हात दिला आहे. कौन्सिलच्या वतीने गरजू वकिलांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित केली जात आहे. आतापर्यंत ५० वकिलांना किट देण्यात आली आहे. ...
पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सात ते आठ गुंडांनी शनिवारी रात्री हैदोस घातला. रिसेप्शन काऊंटर, कॉफी मशीन, टीव्ही, मॉनिटर आणि इतर वस्तूंची तोडफोड करीत आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले. ...
काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. ...
लॉकडाऊन तोडणाऱ्यांना आवरण्याची मोठीच कसरत पोलिसांना करावी लागत असल्याचे चित्र देशभरात दिसत आहे. या सर्व धामधुमीत पोलीस आणि लॉकडाऊन तोडणाऱ्यांमध्ये जो अजब संवाद होत आहे, तो अतिशय मजेदार आहे. ...