ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यां(सूक्ष्म पतपुरवठा संस्था)चा चांगलाच सुळसुळाट आहे. कुठल्याही कागदपत्रांविना या संस्था ग्रामस्थांना कर्जपुरवठा करतात. या पतपुरवठा संस्थांकडून सध्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड मानसिक पिळवणूक होत ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील पाच लोकांवर हल्ला करून जीव घेणाऱ्या शिकारी वाघाला गुरुवारी बंदिस्त करून गोरेवाडा राष्ट्रीय वन उद्यानात आणण्यात आले. वन कर्मचाऱ्यांची चमू गुरुवारी सायंकाळी या वाघाला घेऊन रेस्क्यू सेंटरमध्ये पोहोचली. तिथे ...
गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आ ...
महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग १ मधील मार्टिननगर, प्रभाग ११ मधील मानमोडे ले-आऊट, झिंगाबाई टाकळी या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा ...
लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. काही अटी घालून शिथिलता दिली आहे. परंतु बहुसंख्य लोक अटी पाळत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. मागील आठ दिवसात नागपुरात रुग्णांच्या संख्येने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. तब्बल ३१० रुग्णांची नोंद झाली. यात आज ५८ रुग् ...
‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्य शासनाच्या दिशार्निर्देशानुसार नागपूर शहरात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या शिथिलतेसह कोविड-१९ संसर्गाचा धोकाही अधिक वाढला आहे. शासन दिशानिर्देशांची कडक अंमलबजावणी नागरिकांनी केली नाही तर नागपुरात कोविड ...
‘कोरोना’शी सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहातील ‘क्वारंटाईन’ केंद्रात चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कागदपत्रे घेण्यासाठी प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेकडी गणेश मंदिरातील हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डक तोडण्यास अंतरिम मनाई केली. तसेच, उप-धर्मादाय आयुक्त, गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या प्रकरणावर ३ जुलैपर्यंत उत्तर सादर ...
धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज आणखी काही महिने बंद राहिल्यास या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या वकिलांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत चॅरिटी बार असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत ...