लॉकडाऊनमध्ये सध्या बऱ्यापैकी शिथिलता आली आहे. लोकांची कामे सुरु झाली आहेत. परंतु कोरोनाची भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही. बहुतांश लोकांनी त्यांच्या घरातील घरकामगार किंवा मोलकरणींची सेवा अजूनही नियमित केलेली नाही, परिणामी घरकामगार व मोलकरणीं ...
जलालखेडा नरखेड येथील अरविंद बन्सोड (३२) मृत्यूप्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाने काटोलच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून सद्यस्थितीची माहिती सादर करायला सांगितले आहे. ...
कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ, सी. सी. आय. आदी मार्फत जिल्ह्यातील ८९,९२४ शेतकऱ्यांपासून आतापर्यंत १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या कापसाची पूर्ण खरेदी करण्यात येई ...
पावसाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ही भीती कितपत खरी ठरू शकते? या विषयी स्थानिक तज्ज्ञांना बोलते केले असता, त्यांनी विविध कारणे देत जुलै महिन्यात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ...
नागपुरातील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना मोफत जेवण व नाश्ता देण्याचा राधास्वामी सत्संग मंडळाने स्वत: दिलेला प्रस्ताव मनपाने स्वीकारला. एजन्सी दर दिवशी प्रत्येकी ५२ रुपये शुल्क घेत आहे. ...
यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ सुधारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’सह (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांना पहिल्या दीडशेमध्ये स्थान मिळाले आहे. ...
एकीकडे ‘कोरोना’चे संकट असतानादेखील प्रचंड गोंगाट करणाऱ्या गुंडांनी हटकणाऱ्यांवरच हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. केक कापताना हटकले म्हणून त्यांनी हटकणाऱ्याच्या घरावर दगडफेक करून बापलेकास मारहाण केली. ...
ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यां(सूक्ष्म पतपुरवठा संस्था)चा चांगलाच सुळसुळाट आहे. कुठल्याही कागदपत्रांविना या संस्था ग्रामस्थांना कर्जपुरवठा करतात. या पतपुरवठा संस्थांकडून सध्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड मानसिक पिळवणूक होत ...