एकीकडे उपराजधानीतील रस्ते सिमेंटीकरणातून स्मार्ट बनले आहेत. तर दुसरीकडे असलेल्या डांबरी रस्त्यांची मात्र पुरती वाट लागली आहे. डांबरीकरण उखडल्यने अनेक रस्त्यावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. ही परिस्थिती जवळपास प्रत्येकच रस्त्याची झाली असल्याने वाहन चालका ...
ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांनाच कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचा नवीन आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. ...
२५ ऑगस्टला अनुराधा नक्षत्र सुरू होत असल्याने याच दिवशी महालक्ष्मी-गौरीची स्थापना करणे योग्य असेल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली आहे. ...
सदर भागातील आझाद चौक येथे राहणाऱ्या अशोक टेकसुल्तान यांचे घर सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळले. या ठिकाणी तीन कुटुंबे राहत होती. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील १८ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह निघाले. तर उपविभागीय कार्यालयातील एक कर्मचारी व जि.प. अध्यक्षाचे पतीसुद्धा कोरोनातून मुक्त झाले आहेत. ...
पर्युषणपर्वाच्या आधीच हे प्रतिबंध संपेल अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश देण्यात आले नाही. ...