परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केले. ...
विदर्भ हा आत्महत्यांचा प्रदेश, तर यवतमाळ ही राजधानी अशी ओळख दुर्दैवाने निर्माण झाली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीच काही बोलत नाही. ...
...यात ४० ते ५० वयोगटात हा कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वाधिक ३२ टक्के होते. तंबाखू आणि सिगरेटच्या नादाला लागून युवावर्गाचा ऱ्हास होत असल्याचे या आकडेवारी दिसून येते. ...