ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
"गांधींनी त्यांच्या मूळ देशात जाऊन निवडणूक लढायला हवी, ही अभिमानाची गोष्ट असेल. कदाचित राहुल गांधी पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेत मदत करू शकतील. ते एक मोठे राजकीय वैज्ञानिक आहेत आणि बुद्धीबळाचे खेळाडू आहेत." ...