यावेळीही आपण जनमत जागृत करण्याचे काम केले आहे. खरा सेवक हा सन्मानाचे पालन करतो. आपले कर्तव्य सक्षमपणे पार पाडणे आवश्यक आहे, असंही मोहन भागवत म्हणाले. ...
शेतकऱ्यांची आर्थिक पळवणूक होत असेल तर संबंधित कंपन्या व विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी भूमिका प्रकाश खापरे व दिनेश बंग यांनी मांडली ...
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीने ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांच्या नावाने ५ जून रोजी एक पत्र काढले. ...