काेराेनामुळे साैभाग्य हरविलेल्या विधवांची संख्या प्रशासनाच्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक असल्याचा दावा स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. राज्यभरात १९० स्वयंसेवी संघटनांनी केलेल्या पाहणीत हा आकडा २० हजारापेक्षा अधिक महिलांनी त्यांचे ‘साैभाग्य’ गमावले असल्य ...
Tax department in action mode थकबाकी वसुलीसाठी महापालिकेचा कर आकारणी व कर संकलन विभाग ‘अॅक्शन मोडवर’ आला आहे. ५ लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्तांचे बाजारमूल्य ठरवून जाहीरनामा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...
Reality of Gharkul Yojana आदिवासी जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या शबरी घरकूल योजनेला २०१४-१५ नंतर निधीच मिळालेला नाही. २०२१ पर्यंत या योजनेचे ५०० हून अधिक लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे ...
NMC meeting newsस्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली पण अजूनही अंमलबजावणी सुरू झालेली नाही. सत्तापक्षाची प्रशासनावरील पकड सुटल्याचा हा परिणाम आहे. याचा विचार करता सत्तापक्ष पुन्हा सक्रिय होत आहे. गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला ...
CoronaVirus कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता एकदम खालच्या पातळीला पोहोचला आहे. संसर्गाचा दर सातत्याने खाली येत असून नवीन बाधितांची संख्यादेखील कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात ७ नवे बाधित आढळले. ...
Cyber crimeअॅमेझॉनवर थर्मास बुक केल्यानंतर सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीच्या खात्यातून ५ लाख २५० रुपये उडविल्याची घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ५०० रुपयांच्या थर्माससाठी त्यांना एवढी मोठी रक्कम गमावण्याची वेळ आली. ...
Orange Alert in Vidarbha हवामान विभागाने २२ आणि २३ तारखेला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सोबतच पूर्व विदर्भातील एखाद्या ठिकाणी अतिपावसाचा इशारा दिला असून, सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. ...
Nagpur News नागपूरसारख्या जिल्ह्यातही काेराेना काळात गुप्तपणे बालविवाह झाल्याचे प्रकार समाेर येत आहेत. जिल्हा महिला व बालसंरक्षण विभागाने गेल्या दीड वर्षाच्या काळात तयारीत असलेले १७ बालविवाह राेखले. ...
Nagpur News भिवापूर तालुक्यातील सरांडी येथील शेतकरी रोशन काशीनाथ येले (३३) यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा सावकार प्रमोद लाला भोयर (३४) याला सत्र न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास अ ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यातील ७५ हजार विद्यार्थ्यांकडे ना आधार कार्ड आहे ना त्यांचे बँकेत खाते आहे. त्यामुळे पोषण आहार योजनेचे अनुदान त्यांच्या खात्यात कसे वळते करायचे हा प्रश्न शिक्षण विभागापुढे उभा ठाकला आहे. ...