नागपूर : नालंदानगर व ओंकारनगर येथील खुल्या जागेवर पाण्याच्या टाक्या बांधण्याच्या निर्णयाविरुद्ध सात नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ... ...
Nagpur News कोरोनाचे संकट पूर्णत: टळलेले नसतानादेखील काही राज्यामध्ये शाळा सुरू होत आहेत. यासंदर्भात राज्य सरकार कुठलीही घाई करणार नाही, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. ...