लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी सुरक्षित व परिणामकारक ठरली. ‘सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने’ २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना लस देण्यासाठी शिफारस केली आहे. ...
Nitin Gadkari's Video Viral on Airport: नितीन गडकरींना गो इंडिगोच्या विमानातून प्रवास करायचा होता. इंडिगो ही कमी दरात, सामान्य प्रवाशांसाठी विमानसेवा देणारी कंपनी. यातच तिचे यश लपले आहे. राजकीय नेते, मंत्र्यांना विमानसेवा व्हीआयपी ट्रीटमेंट देतात. गड ...
Nagpur News जैन तत्त्वज्ञानातील क्षमा, अपरिग्रह ही जगताला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे. या तत्त्वातच अहिंसेचे मूल्य आहे. या तत्त्वाचा प्रसार सर्वत्र व्हावा, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...
Nagpur News सांस्कृतिक क्षेत्र २२ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याच्या परवानगीचा शासन निर्णय ११ ऑक्टोबरला रात्री आला. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने निर्देशिका जारी केल्या आहेत. ...
Nagpur News सध्या नागपूर विमानतळावरून दररोज २२ विमानांचे आगमन आणि २२ विमानांचे उड्डाण होत आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत २८-२८ विमानांचे आगमन आणि उड्डाण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
Nagpur News अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार रवी राणा यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित मतदार सुनील खराटे यांची निवडणूक याचिका अवैध असल्याचा दावा केला आहे. ...
शरीरातील मेदाचा नाश करणे, भूक वाढविणे, पाचनक्रिया उत्तम करणे, लंग्जची क्षमता वाढविणे, श्वसनाचे आजार दूर करणे, खोकला-सर्दी दूर होणे आदी अनेक उपयुक्त कार्य तुळशीने होतात. तर, पनीर फूल किंवा पनीर डोडा मधुमेही रुग्णांसाठी हे उत्तम मानले जाते. ...
एकीकडे कोळसा टंचाईमुळे राज्य अंधारात जाण्याची वेळ आली आहे. तर, दुसरीकडे त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. माजी ऊर्जामंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज संकटावर प्रतिक्रिया देताना सरकारला टोला लगावला आहे. ...