लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News रोबोटिक सर्जरी सिस्टीम नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे स्थापन केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रक्रियेत आणखी नवीन अडथळे येऊ नये याकरिता निधी दुसरीकडे खर्च करण्यास मनाई केली. ...
Nagpur News विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी कधीही कोणती गोष्ट गुपचूपपणे सांगितलेली नाही. वडेट्टीवार यांनी अशी बेजबाबदार वक्तव्ये करून खोडसाळ राजकारण करू नये, असे प्रतिपादन गडकरी यांनी गुरुवारी केले. ...
National Inter-Religious Conference : 'लोकमत'ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत 'सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका' या विषयावर महामंथन होणार आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले, त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे व बेजबाबदारपणाचे आहे, असे गडकरी म्ह ...
गोधनी ते आदर्शनगर दिल्लीपर्यंत पहिली किसान रेल्वे पाठविण्यात आली. यात एकूण २०० टन संत्रा पाठविण्यात आला असून किसान रेल्वेच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला १ लाख ९८ हजार ४५२ रुपयांचा महसुल मिळाला. तर शेतकऱ्यांना ९७ हजार २८२ रुपयांचे अनुदान मिळाले. ...
गेल्या काही दिवसांपासून हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार जहांगीर खान आणि मृतक गोल्डी यांच्यात अमली पदार्थाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर, ही हत्या झाल्याचे सांगितले जाते. ...
युवतीला अविवाहित असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले व संबंध प्रस्थापित केले. तो विवाहित असून आपली फसवणूक करत असल्याचे समजताच पिडीतेने तक्रार दाखल केली. ...
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या ५८ बालकांची केंद्र शासनाच्या पी. एम. केअर पोर्टल या संकेतस्थळावर नोंदणी झाली असून 48 बालकांना बाल कल्याण समितीची मान्यता देण्यात आली आहे. ...