Nagpur News ‘सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पुन्हा दोन पावले पुढे जाऊ,’ असे म्हणत मागे घेण्यात आलेले तीन कृषी कायदे भविष्यात पुन्हा परत येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नागपुरात शुक्रवारी दिले. ...
Nagpur News हताश झालेल्या शेतकऱ्याने विषप्राशन केले. नंतर घरी जाऊन गळफास लावला. मात्र त्याच्या पत्नीने ऐनवेळी येऊन त्याचे प्राण वाचवल्याची घटना नरखेड तालुक्यात घडली. ...
पोलिसांशी लपवाछपवी करणाऱ्या या गुन्हेगाराने फरारीमुळे झालेली आपली दैनावस्था दाखविण्यासाठी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ अपलोड केलाय. " ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है... अस तो त्यात म्हणतोय. ...
गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु काही लोकांना ते पटले नाही, केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणले. ...
नागपूर महापालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन पुरवठादार आणि दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ...
आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे. ...
भाजप राज्यात मजबूत आहे. अशा परिस्थितीत एकत्र येत सामना करणे काळाची गरज आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी घेतलेली स्वबळाची भूमिका भाजपसाठी पोषक ठरू शकते. ...