हा महोत्सव १९ ते २४ मार्च दरम्यान ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्ये रंगण्यास सज्ज झाला असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी पत्रपरिषदेत दिली. ...
आतापर्यंत बोर्ड १० मिनिटे उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यास परवानगी देत होती; परंतु सोमवारी राज्य शिक्षण मंडळाने पत्रक काढून उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. ...
दोघांत वाद झाला. आरोपीने रागारागात भुऱ्यावर चाकूने वार केले. जीव वाचविण्यासाठी भुऱ्या पळू लागला. आरोपी बेडेवारने त्याचा पाठलाग करून त्याला दगड फेकून मारला. त्यामुळे भुऱ्या खाली पडला. आरोपीने त्याला दगडाने ठेचून ठार मारले. ...
हिंदुस्थानी भाऊविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली. ...
वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विद्युत करंट लावण्यात आला असावा, असेही बोलले जात आहे. याप्रकरणी सखाेल चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. ...