कोल्हापुरात १९ बंधारे पाण्याखाली, अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. ...
वातावरणातील बदलांमुळे सर्वत्र सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत असताना कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने दुसऱ्यांदा शंभरी गाठल्याने चिंता वाढली आहे. ...
Nagpur News माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...