हाथ से हाथ जोडो जसं नेत्यांसाठी गरजेचे आहे. तसे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणे गरजेचे आहे त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाहिजे तसे यश मिळणार नाही असं मत आशिष देशमुख यांनी मांडले. ...
Nagpur News श्री गुरुमंदिर नागपूर प्रणीत स्वामी विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म केंद्राच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य धर्मभास्कर रथयात्रेने मंगळवारी रेशीमबाग परिसर दुमदुमला. ...
Nagpur News राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज राज्य सरकारने माफ करावे. तसेच कृषी पंपांचे वीज बिलही माफ करावे, अशा मागणीचा ठराव प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
Nagpur News भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील वातावरण बदलून गेले आहे. लोकांना काँग्रेस परत हवी आहे. लोक तुमची वाट पाहत आहेत. राज्यात स्वबळावर काँग्रेसची सत्ता येईल, असे वातावरण आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केला. ...