ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
आता दरवृद्धीची याचिका दरवर्षी न होता पाच वर्षांसाठी मंजूर केली जाते. नियामक आयोगाने २०००मध्ये विभागीय मुख्यालयांमध्ये जनसुनावणी करून या याचिकेवर आदेश जारी केला होता. ...
एसटी बस दूर दूरवर असलेल्या आतमधील खेड्यापाड्यांपर्यंत जाते अन् तेथील प्रवाशांची ने-आण करते. त्यामुळे अलीकडच्या तीन वर्षांपूर्वीपर्यंत एसटीत प्रवाशांची मोठी गर्दी असायची. मात्र, कोरोनामुळे ही गर्दी कमी झाली. एसटीला प्रवासी मिळेनासे झाले. ...