शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

३० लाखांवर प्रवासी ट्रेनने पोहचले कुंभमेळ्यात; रविवारी ३३० गाड्या, तर सोमवारी दुपारपर्यंत १९१ गाड्यांची व्यवस्था

By नरेश डोंगरे | Updated: February 11, 2025 00:51 IST

नागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

नागपूर : प्रयागराजला सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक रेल्वेगाडी प्रवाशांनी खच्चून भरून धावत आहेत. रविवारी दिवसभरात प्रयागराज येथून ३३० रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून १२ लाख, ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. तर, सोमवारी दुपारी ३ वाजतापर्यंत १९१ गाड्यांमधून ८ लाख, १८ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विानयक गर्ग तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांनी आज पत्रकारांना दिली.प्रयागराजमध्ये भाविक प्रचंड संख्येत जमा झाल्यामुळे तेथे ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाल्याचे सचित्र वृत्त चोहोबाजूने येत आहे. वाहतुक व्यवस्था कोलमडल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य आणि दपूम रेल्वेच्या व्यवस्थापकांनी तडकाफडकी स्वतंत्ररित्या पत्रकार परिषद घेऊन रेल्वे प्रवासी आणि स्थिती विशद केली. प्रयागराजमध्ये एकूण ८ रेल्वे स्थानक असून, प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरातून ३० हजार प्रवासीनागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

तिकीट तपासणीची विशेष मोहीमप्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुकटे प्रवासी प्रवास करीत आहे. त्यांच्यामुळे तिकीट काढून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते लक्षात घेता मंगळवारपासून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या वतीने कुंभमेळा स्पेशल ट्रेनमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.प्रवाशांना आवाहन - २६ फेब्रुवारीपर्यंत नागपूरहून आणखी काही रेल्वे गाड्या चालविण्याचा विचार आहे. कुंभमेळाकरिता प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. मात्र, सर्व प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे