शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

जरांगे अन् भुजबळांपेक्षा शेतकऱ्यांचे नुकसान, हा सध्या महत्वाचा विषय; विजय वडेट्टीवारांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:45 IST

नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. 

मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यापेक्षा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विषय सध्या महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यामुळे त्यांना सरसकट मदत मिळावी, त्यांना कर्जातून मुक्त करावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत आहे. पीक विमा कंपन्यांना वठणीवर आणावे, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी मंत्री जात नाही. शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे.  २०२२च्या दुष्काळाचे पैसे दिले नाहीत, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. 

३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. याआधी विविध माध्यमांनी एक्झिट पोल जाहीर केले. यावर देखील विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणेच होणार...चारही राज्यात काँग्रेस जिंकणार आणि तेलंगणात देखील अतिरिक्त विजय होईल. दिल्लीमध्येसुद्धा पुढच्या काळात बदल झालेला दिसेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChagan Bhujbalछगन भुजबळFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार