शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

परीक्षेच्या अगोदर जप्त होतील अधिकाऱ्यांचे मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 23:33 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. उत्तरपत्रिका ‘कस्टडी सेंटर’मध्ये गेल्यानंतरच फोन वापस करण्यात येणार आहेत. केवळ संचालकांनाच फोन बाळगण्याची परवानगी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देबोर्डाने केंद्र संचालकांना दिली सूचना : परीक्षार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्र घेऊन जाण्याची परवानगी नाही

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. उत्तरपत्रिका ‘कस्टडी सेंटर’मध्ये गेल्यानंतरच फोन वापस करण्यात येणार आहेत. केवळ संचालकांनाच फोन बाळगण्याची परवानगी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. यानिमित्त विभागीय अधिकाऱ्यांनी विभागातील सर्व परीक्षा केंद्र संचालकांची बैठक बोलविली होती. या बैठकीत त्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलायची आहे, याची माहिती देण्यात आली. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात कुठलेही ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्र नेण्याची परवानगी नाही, असे मंडळाच्या विभागीय सहसचिव माधुरी सावरकर यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर परीक्षार्थ्यांची कडेकोट तपासणी करण्यात येईल. जर विद्यार्थ्याकडे असे यंत्र सापडले तर ते जप्त करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागात ‘लोडशेडिंग’ची स्थिती पाहता परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व केंद्र संचालकांनी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासदेखील सांगण्यात आले आहे.‘होमगार्ड’ नव्हे पोलीस कर्मचारी तैनात करापरीक्षेदरम्यान केंद्रांवर प्रश्नपत्रिकांची सुरक्षा व परीक्षेदरम्यान शांती कायम रहावी यासाठी मंडळाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी परीक्षा केंद्रांवर ‘होमगार्ड’ऐवजी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलexamपरीक्षा