शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वाघाच्या राजधानीत नाही ‘चित्ता’कर्षक प्रदेश, विदर्भावासियांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 07:38 IST

... तर भारतातही हाेईल चित्त्यांची वाढ

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :  वाघांची राजधानी असलेल्या विदर्भात चित्ता का आणला नाही, असा प्रश्न विदर्भातील लाेकांना पडला आहे; कधीकाळी विदर्भ, महाराष्ट्रातही चित्त्यांचा अधिवास माेठ्या प्रमाणात हाेता. आज ती परिस्थिती नाही, असे मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक गाेपाल ठाेसर यांनी सांगितले, चित्त्यांसाठी पाेषक असलेल्या राज्यातील गवताळ प्रदेशावर अतिक्रमण झाले. त्यावर  कारखाने उभे झाले. या प्रदेशातील जैवविविधता नष्ट झाली. विदर्भातही तीच स्थिती आहे. त्यामुळे चित्त्यांसाठी पाेषक गवताळ प्रदेश व खाद्य नसल्याने ताे विदर्भात टिकू शकत नाही.

दहा वर्षांचे प्रयत्न फळाला : डाॅ. गिरडकरवन्यजीव संशाेधक डाॅ. प्रज्ञा गिरडकर यांनी काहीकाळ नामिबियामध्ये राहून चित्त्यांच्या व्यवहारांवर अभ्यास केला आहे. त्यांनी सांगितले, २०१२ साली चित्ते भारतात आणण्याचा प्रस्ताव आला हाेता. मात्र प्रकरण न्यायालयात गेले. भारतात यापूर्वी चित्त्यांचा अधिवास हाेता. शिवाय भारतातील वातावरण जवळपास आफ्रिकेप्रमाणे आहे, ही बाब डाॅ. गिरडकर व इतर वैज्ञानिकांनी न्यायालयास पटवून दिली. वन्यजीव जेनेटिक्स तज्ज्ञ डाॅ. स्टिफन ओबराॅय यांनी ‘नामिबियाचे चित्ते भारतात राहू शकतील’, असे पत्र पाठविले हाेते. हेच पत्र डाॅ. गिरडकर यांनी न्यायालयात सादर केले आणि चित्ते आणण्याचा मार्ग माेकळा झाला. 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर