शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरात येणार १४५ एसी एलेक्ट्रीक बस; १५ ऑगस्टपर्यंत मिळणार १५ बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 15:18 IST

महापालिकेच्या परिवहन विभागाने हरयाणाच्या पी.एम.आय कंपनीला १४५ इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याचे कार्यादेश दिले आहेत. करारानुसार १५ बसेसचा पुरवठा १५ ऑगस्टपर्यंत तर उर्वरित बसेसचा पुरवठा डिसेंबर २०२२ पर्यंत होणार आहे.

ठळक मुद्देहरयाणाच्या एम.आय. कंपनीला कार्यादेश

नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाने हरयाणाच्या पी.एम.आय. कंपनीला १४५ इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याचे कार्यादेश दिले आहेत. करारानुसार १५ बसेसचा पुरवठा १५ ऑगस्टपर्यंत, तर उर्वरित बसेसचा पुरवठा डिसेंबर २०२२ पर्यंत होणार आहे.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त रवींद्र भेलावे आणि कंपनीचे उपाध्यक्ष संजय नागपाल यांनी कार्यादेशाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना उपस्थित होते. मनपातर्फे पर्यावरणपूरक बसेसवर भर देण्यात येत आहे. परिवहन विभागाच्या प्रस्तावानुसार २०२२-२३ पर्यंत १०४.९२ कोटी निधीमधून २३३ मिडी बसेस खरेदी करणे प्रस्तावित आहे. २०२१-२२ पर्यंत प्राप्त ७७.५२ कोटींमधून पहिल्या टप्प्यात ११५ इलेक्ट्रिक बसेस वेटलिजवर खरेदी करण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीतून अंदाजे १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.

पी. एम. आय. कंपनीने चार वर्षांपूर्वी हरयाणामध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या निर्मितीचा कारखाना उभारण्यात आला असून, या प्रकल्पाची क्षमता १५०० बस उत्पादन करण्याची आहे. 

बैठक क्षमता ३० सीट्सची

नागपुरात दाखल होणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित राहणार आहेत. या बसेसची बैठक क्षमता ३० सीट्सची असून १५ प्रवासी उभे राहू शकतात. यामध्ये एल. एम. ओ. बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. सिंगल चार्जिंगवर १५० किमीपर्यंत बस धावू शकते, अशी माहिती संजय नागपाल यांनी दिली. यावेळी प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे उपस्थित होते.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरroad transportरस्ते वाहतूकnagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका