शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘कोरोना’च्या माहितीबाबत वर्तमानपत्रेच विश्वासार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:58 IST

‘व्हॉट्सअ‍ॅप’सह ‘सोशल मीडिया’वर क्षणाक्षणाला विविध ‘पोस्ट’ येत असताना नागपूरकरांना मात्र वृत्तपत्रांसह मुद्रित माध्यमांमध्ये येणारी ‘कोरोना’ची माहिती हीच सर्वाधिक विश्वासार्ह वाटत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे ‘सोशल मीडिया’...भरवशाचाच नाही ‘फेक न्यूज’संदर्भात नागरिकांना विचारणा करण्यात आली होती. बहुतांश नागरिकांनी ‘सोशल मीडिया’वरील ५० ते ८० टक्के माहिती खोटी असल्याचे मत व्यक्त केले.‘फेक न्यूज’बाबत नागरिक सजग सरकारी पातळीवरून खुलासा झाल्यावर ‘फेक न्यूज’ ओळखल्याचे ३६.५ टक्के नागरिकांनी सांगितले. तर ५१.५ टक्के लोकांनी स्वत:च ‘फॅक्ट चेकिंग’ संकेतस्थळाच्या माध्यमातून बातमीतील सत्यता शोधून काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे ‘कोरोना’शी संपूर्ण जग लढत असताना दुसरीकडे योग्य माहिती व ‘फेक न्यूज’ असा सामना सुरू आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’सह ‘सोशल मीडिया’वर क्षणाक्षणाला विविध ‘पोस्ट’ येत असताना नागपूरकरांना मात्र वृत्तपत्रांसह मुद्रित माध्यमांमध्ये येणारी ‘कोरोना’ची माहिती हीच सर्वाधिक विश्वासार्ह वाटत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विविध माहिती, सल्ले, आवाहन इत्यादी विविध माध्यमातून समोर येत आहे. यात प्रामुख्याने वृत्तपत्रे (डिजिटल कॉपीसह), वृत्तवाहिन्या, रेडिओ, ‘सोशल मीडिया’ व ‘डिजिटल मीडिया’ यांचा समावेश आहे. परंतु नेमकी कुठली माहिती खरी याबाबत काही वेळा संभ्रम निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेऊन जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. मोईज हक यांच्या नेतृत्वात ६४ विद्यार्थ्यांनी २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत ‘आॅनलाईन’ सर्वेक्षण केले. या कालावधीत सर्वाधिक विश्वासार्ह माहिती मुद्रित माध्यमांनीच दिली व वाचकांनीदेखील वर्तमान पत्रांवरच सर्वात जास्त विश्वास ठेवला, असे या सर्वेक्षणातून समोर आले. सर्वेक्षणात समाजमाध्यमांची विश्वासार्हता, उपयोगिता व जबाबदारीपूर्वक मांडणी या मापदंडांवरदेखील वर्तमानपत्रेच समोर राहिली. सर्वेक्षणात १२०५ नागरिकांनी आपले मत नोंदविले. यात सर्वच स्तरातील नागरिक सहभागी होते.‘ई-पेपर’वर भर‘लॉकडाऊन’च्या या कालावधीत वर्तमानपत्रांचे वितरण काही काळासाठी बंद होते. परंतु वृत्तपत्रे निघत होती व वाचकांपर्यंत ‘पीडीएफ कॉपी’ तसेच ‘ई-पेपर’ पोहचविल्या जात होते. २२.८ टक्के नागरिकांनी ई-पेपर’च्या माध्यमातून वर्तमानपत्रे वाचली. तर २७ टक्के नागरिकांनी मित्र, ओळखीचे लोक किंवा पत्रकारांकडून ‘ई-पेपर’चे ‘लिंक’ मिळाले व त्यानंतर वर्तमानपत्रे वाचल्याचे सांगितले. म्हणजेच सुमारे ५० टक्के नागरिकांनी या कालावधीतदेखील वर्तमानपत्रांचाच उपयोग केला.‘हार्डकॉपी’ नसताना अशी घेतली माहितीई-पेपर २२.८ टक्केवर्तमानपत्रांच्या पीडीएफ, लिंक २७ टक्केवृत्तवाहिन्या ३६.१ टक्के‘सोशल मीडिया’ १०.४ टक्केइतर ३.७ टक्के

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस