शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

देशातील वन समृद्ध करण्याची गरज : सिद्धांत दास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:13 AM

वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले.

ठळक मुद्देकमांड कंट्रोल रुमला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले.सोमवारी सिद्धांत दास यांनी नागपुरातील वन मुख्यालयाचा दौरा केला. यावेळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सूचना व तांत्रिक) प्रवीण श्रीवास्तव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर (संवर्धन), अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शेषराव पाटील, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. रेड्डी, अशोक गिरीपुंजे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दास यांनी सांगितले की, वनांची उत्पादनक्षमता केवळ लाकूड नसून यात जंगलातून मिळणारी वनौषधी आणि इतर सामुग्रीसुद्धा आहे. या सर्व उत्पादनांमुळे वन समृद्ध होऊ शकते. त्यांनी वन मुख्यालयातील ‘कमांड कंट्रोल रुम’ला भेट देऊन स्तुती केली. यासोबतच जंगलाची सातत्याने देखभाल करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) अग्रवाल यांनी वन विभागाच्या सर्व नव्या उपक्रमांची माहिती दिली. राज्यात वनासोबत बांबूचे क्षेत्र वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीवास्तव यांनी विभागाच्या अ‍ॅपची माहिती देऊन सादरीकरण केले. शैलेश टेंभुर्णीकर यांनी वन अधिकार कायद्यावर सादरीकरण केले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

 

टॅग्स :forest departmentवनविभागnagpurनागपूर