शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाण्याच्या व्यवस्थापनासाठी बिग डाटा संकल्पनेची गरज : विनोदकुमार तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:04 IST

पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पाण्याचे योग्य मोजमाप करून बिग डाटा संकल्पनेच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अ‍ॅथारिटीचे सदस्य विनोद कुमार तिवारी यांनी केले.

ठळक मुद्देनीरीत कार्यशाळेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर वाढले असून पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पाण्याचे योग्य मोजमाप करून बिग डाटा संकल्पनेच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अ‍ॅथारिटीचे सदस्य विनोद कुमार तिवारी यांनी केले.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) आयोजित पर्यावरणीय मॉडेलिंग : भविष्यातील समस्येचे निराकरण या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी गांधीनगरचे प्राध्यापक आणि नीरीचे माजी संचालक डॉ. आर. एन. सिंग, नीरीच्या हवामान बदल विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जे. एस. पांड्येय, डॉ. आर. बी. बिनिवाले, वरिष्ठ प्रधान संशोधक डॉ. आभार सारगावकर उपस्थित होत्या. डॉ. विनोद कुमार तिवारी म्हणाले, भूगर्भातील पाण्याचा वापर सिंचनासाठी आणि उद्योगांसाठी बंद करण्याची गरज असून या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील पाणी व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान असून त्यावर बिग डाटा, रिअल टाइम डाटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मात करता येणे शक्य आहे. डॉ. आर. एन. सिंग यांनी गणितीय मॉडेल पाण्याच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी असल्याचे मत व्यक्त केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रालॉजीचे माजी संचालक डॉ. आर. डी. सिंग यांनी पाण्याच्या व्यवस्थापनात हायड्रालॉजिकल मॉडेलिंगचे महत्त्व विशद केले. डॉ. के. सी. गौडा, डॉ. पी. व्ही. तिंबाडीया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेला आयआयटी दिल्लीच्या प्रो. मैथिली शरण, आयआयटी रुरकीचे प्रो. बी. आर. गुर्जर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे, निरीच्या आशा पूर्णा मरंडी, स्वप्निल श्रीवास्तव उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. जे. एस. पाण्ड्येय यांनी केले. आभार डॉ. सारगावकर यांनी मानले.

 

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर