शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
6
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
7
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
8
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
9
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
10
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
12
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
13
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
14
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
15
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
16
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
17
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
18
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
19
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
20
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?

National Inter Religious Conference: संयम आणि आभार मोठी अध्यात्मिक शक्ती - सलमान चिश्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 14:56 IST

National Inter Religious Conference: ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी भाष्य केले.

नागपूर : संयम आणि आभार आपली सर्वात मोठी अध्यात्मिक शक्ती आहे. आपण संयम राखल्यामुळे जगातील मोठी आव्हाने आमच्यासमोर आली. मात्र ती आम्हाला हरवू किंवा संपवू शकली नाहीत. आम्ही संयमाने जगू शकतो हेच कोरोना काळात पाहायला मिळाले, असे अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी सांगितले.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या भारताकडून एकतेचा आणि माणुसकीचा हा संदेश आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही देत आहोत. दोन वर्षापासून संपर्ण जग एका लाकडाऊनमधून गेले आहे. आजचा हा आपला एक फिजिकल कार्यक्रम आहे. याठिकाणी आमचे गुरूजन बसले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही ऑनलाइन पर्यावरणाच्या मुद्दावर चर्चा केली आहे. मात्र, दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर ही पहिली संधी आहे की, आम्ही सर्व एकत्र भेटत आहोत.

लाकडाऊनदरम्यान दोन वर्षात लोकांमध्ये जो दुरावा निर्माण झाला आहे. लोक एक दुसऱ्यांजवळ उभे राहण्यास संकोच करत आहेत. लोकांच्या मनात भीती होती. ती भीती आता दूर होत आहे. भारतासमोर कोरोनादरम्यान जी आव्हाने होती, ती आता संपली आहेत. भीती दूर झाली आहे. दर्गा अजमेर शरीफमध्ये लोक येत आहेत. आम्ही पाहिले की, ज्यापद्धीने घरात राहून लोकांवर एक लॉजिकल परिणाम झाला होता. मात्र आता मशिद, मंदिर आणि गुरुद्वारामध्ये लोक जात आहेत. त्यामुळे लोकांची भीती दूर होत आहे, असे हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले.

याचबरोबर, मी सलाम केला. सलाम याचा अर्थ आहे शांती. हाच संदेश आपण सामान्य जनतेसाठी देऊ इच्छितो. आपल्या भारताकडे एक शांततेची ताकद आहे. तसेच,  संयम आणि आभार आपली सर्वात मोठी अध्यात्मिक शक्ती आहे. आपण संयम राखल्यामुळे जगातील मोठी आव्हाने आमच्यासमोर आली. मात्र ती आम्हाला हरवू किंवा संपवू शकली नाहीत. आम्ही संयमाने जगू शकतो हेच कोरोना काळात पाहायला मिळाले, हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदnagpurनागपूर