शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

National Inter Religious Conference: संयम आणि आभार मोठी अध्यात्मिक शक्ती - सलमान चिश्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 14:56 IST

National Inter Religious Conference: ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी भाष्य केले.

नागपूर : संयम आणि आभार आपली सर्वात मोठी अध्यात्मिक शक्ती आहे. आपण संयम राखल्यामुळे जगातील मोठी आव्हाने आमच्यासमोर आली. मात्र ती आम्हाला हरवू किंवा संपवू शकली नाहीत. आम्ही संयमाने जगू शकतो हेच कोरोना काळात पाहायला मिळाले, असे अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी सांगितले.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या भारताकडून एकतेचा आणि माणुसकीचा हा संदेश आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही देत आहोत. दोन वर्षापासून संपर्ण जग एका लाकडाऊनमधून गेले आहे. आजचा हा आपला एक फिजिकल कार्यक्रम आहे. याठिकाणी आमचे गुरूजन बसले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही ऑनलाइन पर्यावरणाच्या मुद्दावर चर्चा केली आहे. मात्र, दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर ही पहिली संधी आहे की, आम्ही सर्व एकत्र भेटत आहोत.

लाकडाऊनदरम्यान दोन वर्षात लोकांमध्ये जो दुरावा निर्माण झाला आहे. लोक एक दुसऱ्यांजवळ उभे राहण्यास संकोच करत आहेत. लोकांच्या मनात भीती होती. ती भीती आता दूर होत आहे. भारतासमोर कोरोनादरम्यान जी आव्हाने होती, ती आता संपली आहेत. भीती दूर झाली आहे. दर्गा अजमेर शरीफमध्ये लोक येत आहेत. आम्ही पाहिले की, ज्यापद्धीने घरात राहून लोकांवर एक लॉजिकल परिणाम झाला होता. मात्र आता मशिद, मंदिर आणि गुरुद्वारामध्ये लोक जात आहेत. त्यामुळे लोकांची भीती दूर होत आहे, असे हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले.

याचबरोबर, मी सलाम केला. सलाम याचा अर्थ आहे शांती. हाच संदेश आपण सामान्य जनतेसाठी देऊ इच्छितो. आपल्या भारताकडे एक शांततेची ताकद आहे. तसेच,  संयम आणि आभार आपली सर्वात मोठी अध्यात्मिक शक्ती आहे. आपण संयम राखल्यामुळे जगातील मोठी आव्हाने आमच्यासमोर आली. मात्र ती आम्हाला हरवू किंवा संपवू शकली नाहीत. आम्ही संयमाने जगू शकतो हेच कोरोना काळात पाहायला मिळाले, हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदnagpurनागपूर