शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थेत नाना पटोलेंचा पुन्हा ‘एकला चलो’चा नारा

By कमलेश वानखेडे | Updated: May 16, 2023 18:24 IST

Nagpur News राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे.

कमलेश वानखेडे

नागपूर : राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितिच्या आधारावर लढण्याचा निर्णय घेऊ, काही ठिकाणी काँग्रेस एकटीही लढू शकते, असे सांगत पटोले यांनी पुन्हा ‘एकला चलो’ चा नारा दिला आहे.

पटोले म्हणाले, स्थनिक स्वराज संस्था निवडणुका घ्या, अशी आम्ही सरकारला मागणी केली. पण सरकार भीतीने घेत नाही. ५६ इंच त्यांना कळली आहे. सरकारला विधानसभेतही मागणी केली पण सरकार वेळ काढत आहे. कारण भाजपला लोकांचे त्यांच्याबद्दलचे मत कळले आहे. कर्नाटकचे लोण सर्वत्र पसरले आहे. भाजपचे पाणीपत होईल. त्यामुळे भाजप निवडणुकीपासून पळत असल्याचा आरोप त्यांनी केला. सव्वा वर्ष झालं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेतल्या नाही. आता ऑक्टोबरमध्ये फार लवकर घेत आहेत, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला. ओबीसीच्या आरणाच्या मुद्यावर सरकारने तातडीने बाजू मांडली नाही. सत्ता द्या ओबीसींचा निर्णय २४ तासात घेतो, असे तुम्हीच म्हणाले होते, अशी आठवणही त्यांनी फडणवीस यांना करून दिली.

लोकसभेसाठी ९ सदस्यीय समिती

- लोकसभेच्या निवडणुका एकत्रित लढण्याबाबत महाविकास आघाडीत प्राथमिक चर्चा झाली आहे. आता तीनही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य अशी एकूण ९ लोकांची कमिटी बनणार आहे. त्यात लोकसभानिहाय चर्चा केली जाईल. १५ ते २० दिवसात याबाबतचा अहवाल येईल. त्यानंतर निर्णय घेऊ, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले