शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे 'पोपट'.. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 16:12 IST

देश वाचवणं आता काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम या शिबिरातून होईल, असे पटोले म्हणाले.

नागपूर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे. आर्यन खानला कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे. तर, या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू होणार असल्याची माहिती आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्रीय तपास यंत्रणेचा सातत्याने दुरुपयोग होत आहे, हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. आर्यन खान प्रकरणातही काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली होती. समीर वानखेडेवर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण, वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेतील एक पोपट होता आणि या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही हे आपल्याला येत्या काळात दिसून येईल, असे पटोले म्हणाले.

सोशल मीडिया सेशन

भाजप दररोज ४० कोटी रुपये खर्च करुन देशभरात  जे काम करत आहे ते काम काँग्रेस करणार नाहीय वस्तूस्थिती समाजासमोर मांडणं ही भूमिक काँग्रेसची सातत्याने राहिली आहे. काँग्रेसचे जे कार्यकर्ते सोशल मीडियात काम करत आहेत त्यांना आणखी ट्रेनिंग देणं, अलिकडच्या स्पर्धेत कसं टिकता येईल यावर देशव्यापी काँग्रेस कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे, असे पटोले यांनी सांगितलं.

राणा दाम्पत्याकडून आज नागपुरात हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे. याबाबत प्रश्न विचारला असता हनुमान चालीसा हा आस्थेचा विषय आहे, मी हनुमान चालीसा वाचून घरून निघतो. याचं राजकारण कशासाठी ?  तसेच, देशात महागाईसारखे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यावरुन राजकारण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडेBJPभाजपा