शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:43 IST

पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दिवसभर टँकरची चाकेदेखील बंद होती. शहरातील वस्त्यावस्त्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देशहरातील ८० टक्के भाग कोरडा : कन्हान नदीमुळे पूर्व, उत्तर नागपूरवर कृपा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दिवसभर टँकरची चाकेदेखील बंद होती. शहरातील वस्त्यावस्त्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र होते.पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील ‘आऊटर’ भाग पूर्णत: टँकरवर अवलंबून असतात. मात्र टँकर बंद असल्याने या भागांमध्ये पाण्यासाठी शोध सुरू असल्याचे दिसून आले. लोक विहिरी व हॅण्डपंपातून पाणी भरत होते. ज्यांनी प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये पाणी भरले होते, तेथेदेखील दुपारनंतर जलशोधमोहिम दिसून आली. दक्षिण-पश्चिम, पश्चिम नागपुरात पाणीपुरवठा पूर्णत: ठप्प झाला होता.शहरात दिवसभर पाण्याचे टँकर्स बंद होते. गुरुवारी शहरात पाणीपुरवठा समान व चांगल्या प्रमाणात व्हावा यासाठी ओसीडब्ल्यू व जलप्रदाय विभागाला आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत, असे जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले.चार झोनमध्ये पाणीपुरवठाप्राप्त झालेल्या माहितीनुसार कन्हान नदीत पाण्याची पातळी चांगली आहे. जर या पाण्याचा उपयोग झाला नाही तर ते वाहून जाऊ शकते. यामुळेच कन्हान जलशुद्धीकरण केंद्र बुधवारी सुरू होते. त्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरांतर्गत येणाऱ्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व आसीनगर झोनच्या अनेक भागात पाणीपुरवठा झाला. मात्र ही स्थिती जास्त काळ राहणार नाही. जोपर्यंत कन्हान नदीत पाणी असेल तोपर्यंत येथे पाणीपुरवठा होईल.‘ओसीडब्ल्यू’ला दोनशेहून अधिक फोनपाणीपुरवठा न झाल्यामुळे ओसीडब्ल्यूच्या टोल फ्री क्रमांकावर दिवसभर फोनची घंटी खणखणत होती. दिवसभरात एकूण २०३ फोन आले. यात १०२ फोन हे पाणीकपातीचा निर्णय खरा आहे की नाही, याची विचारणा करण्यासाठी होते. तर १०१ जणांनी पाणीपुरवठा न झाल्याची तक्रार केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर