शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपूर निर्यातक हब बनणार:रमेश बोरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:28 IST

भारत सरकारतर्फे निर्यातदारांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा निर्यातदारांना होत आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर हे भविष्यात निर्यातक हब बनणार असल्याचे प्रतिपादन डीजीएफटी नागपूरचे सहायक संचालक रमेश बोरीकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देएनव्हीसीसीतर्फे निर्यातीवर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत सरकारतर्फे निर्यातदारांसाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा निर्यातदारांना होत आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर हे भविष्यात निर्यातक हब बनणार असल्याचे प्रतिपादन डीजीएफटी नागपूरचे सहायक संचालक रमेश बोरीकर यांनी येथे केले.नाग विदर्भ चेंबरऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी), भारत सरकारचा उपक्रम ईसीजीसी लिमिटेड आणि डीजीएफटीच्या संयुक्त विद्यमाने निर्यातदारांसाठी ‘निर्यात व्यवहारात जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन चेंबरच्या सिव्हिल लाईन्स येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी ईसीजीसी नागपूरचे शाखा व्यवस्थापक राजेश देशुरकर, सहायक व्यवस्थापक नितीन वैद्य आणि चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी प्रामुख्याने उपस्थित होते.बोरीकर यांनी आयईसी नोंदणी, एमआयईएस अ‍ॅडव्हांस लायसन्स आदींसह भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आणि बाजारपेठेतील अनुभव सांगितले. व्यापाऱ्यांची व्यवसाय वाढीची नेहमीच इच्छा असते. पण त्यासाठी त्यांना काही जोखीमही घ्यावा लागतात. निर्यातदार व्यवसायाचा विस्तार नव्या क्षेत्रात करतो तेव्हा त्याला राजकीय, विदेशी चलन, वित्तीय जोखीम आदींचा सामना करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता असते तेव्हा निर्यातदारांना जास्त जोखीम उचलावी लागते. त्यांनी निर्यातदारांच्या शंकांचे समाधान केले.प्रास्तविकेत हेमंत गांधी म्हणाले, विदर्भ क्षेत्रात व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढीसाठी चेंबर मदत करण्यास कटिबद्ध आहे. चेंबरने नेहमीच विदर्भ आणि लगतच्या राज्यांमध्ये निर्यातदारांना आयात-निर्यात संदर्भात येणाºया अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.याप्रसंगी चेंबरचे सचिव संजय के. अग्रवाल, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, फारुक अकबानी, सहसचिव रामअवतार तोतला, स्वप्निल अहिरकर, शब्बार शाकीर आणि निर्यातक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर