शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नागपुरात पाच तास वीज गुल झाल्यामुळे झाले नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 20:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे नागरिक आपल्या घरात बंदिस्त आहेत. यात कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. अशा ...

ठळक मुद्देमहावितरणच्या अ‍ॅपवर चुकीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे नागरिक आपल्या घरात बंदिस्त आहेत. यात कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. अशा स्थितीत पाच तास वीज गुल झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. ही घटना एखाद्या खेडेगावात नव्हे तर नागपुरात घडली. सकाळी ७ वाजता दाभा परिसरातील वीज गेली. पाच तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या काळात गरमीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले.एखाद्या वेळी हवा सुटल्यास किंवा पाऊस आल्यास वीज जाते. परंतु बुधवार असल्यामुळे देखभालीच्या नावाखाली पाच तास दाभा परिसरातील वीज बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी महावितरणच्या अ‍ॅपवर संपर्क साधला. परंतु त्यांना त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आल्याची चुकीची माहिती मिळाली. लॉकडाऊनच्या काळात वीज बिलाच्या पेमेंटबाबत तक्रार करण्यासाठी अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन महावितरण करीत आहे. परंतु या अ‍ॅपवरच नागरिकांना चुकीची माहिती मिळत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. देखभालीच्या नावाखाली पाच तास वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनnagpurनागपूर