शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

दोन दिवसात एक हजाराने वाढली तूर! दररोज हजार पोत्यांची आवक

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 26, 2024 20:50 IST

कळमना धान्य बाजारात हरभरा ५००, तर गव्हात १०० रुपयांची वाढ

नागपूर : तूरीसोबत तूर डाळीच्या किमतीतही वाढ होत आहे. कळमना धान्य बाजारात केवळ दोनच दिवसात तूर डाळीचे भाव एक हजार, हरभरा ५०० रुपये आणि मिल क्वालिटी गव्हाचे भाव प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढले आहेत. भाववाढीसाठी यावर्षी उत्पादन कमी असल्याचे कारण सांगितले जात आहे.

कळमन्यात शनिवारी एक हजाराच्या दरवाढीसह तूरीचे ११,५०० ते १२,९५० रुपये प्रति क्विंटल भावाने सौदे झाले. दररोज एक हजार पोत्यांची आवक आहे. याशिवाय हरभऱ्यात प्रति क्विंटल ५०० रुपयांची वाढ झाली असून भाव दर्जानुसार ६,५०० ते ६,९०० रुपये आहेत. दररोज २ हजार पोत्यांची आवक आहे. गव्हाच्या भावातही तेजी दिसून आली. मिल क्वालिटीचे भाव प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढून २,४०० ते २,६०० रुपयांवर पोहोचले. दररोज हजार पोत्यांची आवक असल्याचे धान्य बाजार असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे यांनी सांगितले.

घाटोळे म्हणाले, जानेवारी महिन्यात अर्थात हंगामाच्या सुरुवातीला तूर ८ हजार रुपयांपासून, फेब्रुवारीत हरभरा ५,५०० रुपये आणि मार्च महिन्यात गव्हाची २,२०० ते २,३०० रुपयांदरम्यान विक्री झाली. पुढे भाव किती वाढतील, हे पुरवठ्यावर अवलंबून राहील.

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी