शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

नागपूरचे कुटुंब न्यायालय झाले सुपरफास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:26 AM

शहरातील कुटुंब न्यायालय दरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणे निकाली काढत आहे. न्यायव्यवस्थेचे एकूण चित्र लक्षात घेतल्यास ही कामगिरी सुपरफास्ट प्रकारात मोडते.

ठळक मुद्देदरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणांमध्ये निर्णयपाच वर्षांत १७ हजारावर निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कुटुंब न्यायालय दरवर्षी ९० टक्क्यांवर प्रकरणे निकाली काढत आहे. न्यायव्यवस्थेचे एकूण चित्र लक्षात घेतल्यास ही कामगिरी सुपरफास्ट प्रकारात मोडते. या न्यायालयात गेल्या पाच वर्षांत एका बाजूने १८ हजार ८७९ प्रकरणे दाखल झालीत तर, दुसऱ्या बाजूने न्यायालयाने १७ हजार २८ प्रकरणांवर निकाल दिला.उपलब्ध आकडेवारीनुसार, न्यायालयात वर्ष २०१३ मध्ये ३६८२ (दिवाणी-२४३४, फौजदारी-१२४८), २०१४ मध्ये ३८८१ (दिवाणी-२६२५, फौजदारी-१२५६), २०१५ मध्ये ३६५५ (दिवाणी-२५०४, फौजदारी-११५१), २०१६ मध्ये ३७९८ (दिवाणी-२६२२, फौजदारी-११७६) तर, २०१७ मध्ये ३८६३ (दिवाणी-२७२५, फौजदारी-११३८) प्रकरणे दाखल झाली होती. दुसºया बाजूने न्यायालयाने २०१३ मध्ये ३३५० (दिवाणी-२३३३, फौजदारी-१०१७), २०१४ मध्ये ३५३४ (दिवाणी-२४४६, फौजदारी-१०८८), २०१५ मध्ये २९५२ (दिवाणी-२०८५, फौजदारी-८६७), २०१६ मध्ये ३४२७ (दिवाणी-२३६६, फौजदारी-१०६१) तर, २०१७ मध्ये ३७६५ (दिवाणी-२६५१, फौजदारी-१११४) प्रकरणे निकाली काढली.

२०१८ मधील कामगिरी२०१८ च्या सुरुवातीला न्यायालयात ६१२६ प्रकरणे प्रलंबित होती. त्यानंतर मार्चपर्यंत न्यायालयात ७११ दिवाणी व ३४१ फौजदारी अशी एकूण १०५२ प्रकरणे दाखल झाली तर, न्यायालयाने ७६३ दिवाणी व ३२६ फौजदारी अशी एकूण १०८९ प्रकरणे निकाली काढली.

 

टॅग्स :Courtन्यायालय