शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जलतरणात आमूलाग्र सुधारणा करण्याची अधिक गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:57 IST

भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय  पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देआॅलिम्पिकपटू संदीप सेजवालचे मत

आॅनलाईन लोकमतनागपूर: भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय  पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले.एका समारंभासाठी पहिल्यांदा नागपुरात आलेला २०१४ च्या आशियाडचा कांस्य विजेता सेजवालने एसजेएएनतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात जलतरणातील समस्या आणि उपाययोजना यावर मत नोंदविले.जलतरणातील सद्यस्थितीवर बोलताना तो म्हणाला,‘आधीच्या तुलनेत भारतीय जलतरणपटू सध्या चांगली कामगिरी करीत आहेत. मागील दोन आशियाडमध्ये आम्हाला पदके मिळाली, पण सुधारणा घडून येण्यास आणखी वेळ लागेल. मूळचा दिल्लीचा असलेला संदीप सेजवाल सध्या बेंगळुरू येथे पुढीलवर्षी जकार्ता येथे आयोजित आशियाडची तयारी करीत आहे.सुधारणा घडून येण्यासाठी देशात स्पर्धांची संख्या वाढविण्याची गरज आहे. युरोपियन देशांच्या तुलनेत आपल्याकडे स्पर्धांची संख्या नगण्य आहे. केवळ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन पुरेसे नाही, असे ५०, १०० आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकचा राष्ट्रीय विक्रमवीर आणि सिनियर राष्ट्रीय विजेता असलेल्या सेजवालने सांगितले. जलतरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय भारतात या खेळाचा दर्जा उंचावणार नाही. खेळाडूंना नोकऱ्यांची संधी आणि आर्थिक मदतीचा अभाव ही देखील खेळाच्या माघारीची प्रमुख कारणे आहेत.१८ वर्षांखालील गटाच्या स्पर्धांना ग्लेनमार्कने शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक पाठबळ दिल्यामुळे ज्युनियर स्तरावर आशेचा किरण जगताना दिसत आहे. यातून देशाला आॅलिम्पिक दर्जाचे जलतरणपटू गवसतील, असा विश्वास पश्चिम रेल्वेचा कर्मचारी असलेला सेजवाल याने व्यक्त केला.पॅराजलतरणात विश्व स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती कांचनमाला पांडे हिच्या कामगिरीचे त्याने कौतुक केले. तत्पूर्वी रातुम नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभाग संचालिका डॉ. कल्पना जाधव आणि शहरातील जलतरण संघटकांनी सेजवालचे स्वागत केले.

टॅग्स :Sportsक्रीडाnagpurनागपूर