शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२४ तासात ८० ‘मि.मी.’हून अधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:08 IST

मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारपासून विदर्भासह उपराजधानीत पुनरागमन केले. मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. सोमवारपासून २४ तासात नागपुरात ८० ‘मि.मी.’हून अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला. पुढील चार दिवस कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

ठळक मुद्देनागपुरात संततधार : पावसामुळे सुखावला बळीराजा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारपासून विदर्भासह उपराजधानीत पुनरागमन केले. मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. सोमवारपासून २४ तासात नागपुरात ८० ‘मि.मी.’हून अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला. पुढील चार दिवस कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.सोमवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. त्यानंतर पहाटेपासून परत पावसाला सुरुवात झाली. विदर्भात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक १२७ ‘मि.मी.’पावसाची नोंद झाली. तर गोंदियामध्ये सर्वात कमी म्हणजे १८ ‘मि.मी.’ पावसाची नोंद झाली. दरम्यान, पावसामुळे विदर्भातील सर्वच शहरांमधील तापमानाचा पारादेखील खाली गेला आहे. नागपुरात कमाल २५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ५ अंशाने कमी आहे.नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस मौदा तालुक्यात झाला. तेथे २६२.८ ‘मि.मी.’ पावसाची नोंद झाली. सोमवारपासून नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून धान, सोयाबीन, कापूस पिकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील मध्यम पाटबंधारे प्रकल्पांत क्षमतेच्या ५५.७० टक्के पाणीसाठा आहे. तर मोठ्या प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या ३१ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर