शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

पाण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार :पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 9:06 PM

शहरात पाण्याची टंचाई नाही. मे,जून महिन्यात संभाव्य टंचाई लक्षात घेता पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मध्य प्रदेश (एम.पी.) चे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे पाच टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात पाण्याची टंचाई नाही. मे,जून महिन्यात संभाव्य टंचाई लक्षात घेता पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मध्य प्रदेश (एम.पी.) चे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आला आहे. त्यामुळे नदीतून जास्त पाण्याची उचल करता येत नाही. पेच प्रकल्पात पर्याप्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासणार सध्यातरी नाही. येणाऱ्या काळात ती निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील धरण ९५ टक्के भरले आहे. पुढील वर्षीही पाणी अडविण्यात येणार आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त पाणी होणार आहे. उन्हाळ्यात टंचाई लक्षात घेता पेचसाठी पाच टीएमसी पाणी सोडण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घण्यात येणार आहे. त्यांना सर्व स्थितीची माहिती देण्यात येईल. शहरात पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पाण्याचा ‘लॉस’ मोठ्या प्रमाणात होत आहे. हा लॉसेस कमी करण्याची गरज आहे. महानगर पालिकेने याकडे लक्ष दिले पाहिजे. विहिरी आणि बोअरवेल दुरुस्त केले पाहिजे, असेही ते म्हणाले. पाण्याच्या वितरणाची जबाबदारी ओसीडब्ल्यू कंपनीकडे देण्यात आली. त्यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही. यासाठी अनेक कारण जबाबदार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीही त्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोराडी वीज प्रकल्पाला आता पिवळी नदीचेही पाणीवीज प्रकल्प पूर्णपणे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर यावेत, असे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागनदीचे पाणी कोराडी वीज प्रकल्पासाठी वापरले जाते. आता पिवळी नदीतील पाणीही वापरण्यात येणार आहे. यासाठी उप्पलवाडी येथे मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWaterपाणी