शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील नोकऱ्या जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:49 IST

राणे समितीने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणामुळे, ४०० ब्राह्मण वर्गातील नोकऱ्या जाणार असल्याची भीती समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे स्वतंत्र ब्राह्मण विकास महामंडळ नेमण्याची करणार मागणीनागपुरातून ३ आॅगस्टला ‘शंखनाद’

लोकमज न्यूज नेटवर्कनागपूर : राणे समितीने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणामुळे, जुलै २०१४ मध्ये राज्यात विविध सरकारी पदांवर नियुक्ती झालेल्या नोकरदार वर्गावर बेरोजगारीची टांगती तलवार उपसली गेली आहे. जवळपास १५०० नोकरदरांच्या नोकऱ्या जाणार असून, त्यात ४०० ब्राह्मण वर्गातील नोकऱ्या जाणार असल्याची भीती समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.जुलै २०१४ मध्ये सरळ सेवा भरतीअंतर्गत खुल्या गटात नोकरीभरती करण्यात आली होती. मात्र, राणे समितीच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही नोकर भरती रद्द होणार असून, त्याअनुषंगाने येत्या १५ दिवसात दीड हजारावर नोकरदार नोकरीमुक्त होणार असल्याची शंका देशपांडे यांनी व्यक्त केली. त्या अनुषंगाने ब्राह्मणांच्या सामाजिक व आर्थिक समस्या सुधारण्याच्या ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करण्याच्या मागणीसाठी ३ ऑगस्ट रोजी नागपुरातून ‘घंटानाद आंदोलना’चा शंखनाद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांच्या व्यतिरिक्त काहीही दिले नाही. म्हणूनच, मुख्यमंत्र्यांच्या शहरातूनच आंदोलनाचा बिगुल फुंकण्यात येणार असून, मुख्यमंत्र्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आंदोलनात शहरातील ४८ संघटना सहभागी होणार असून, यात वेदाध्ययन करणारे १०० गुरूजी एकसाथ शंखनाद करणार असल्याचे विश्वजित देशपांडे यावेळी म्हणाले. या आंदोलनात साधारणत: राज्यभरातून दहा हजारावर ब्राह्मण समाजातील नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.

अन्य मागण्याछत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील भव्य स्मारक तातडीने पूर्ण करावे.पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या श्रीवर्धन येथील जन्मस्थळाचा जीर्णोद्धार व्हावालंडन येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवासस्थान सरकारने विकत घेऊन स्मारक करावेशनिवारवाडा येथे पेशवे सृष्टी निर्माण करण्यात यावीकेजी ते पीजी शिक्षण मोफत व्हावेग्रामीण भागातील समाजबांधवांना संरक्षण द्याब्राह्मण महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करावाविद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावेमाहिती तंत्रज्ञान कायदा अधिक कडक व्हावा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण