शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शहरात काँग्रेस मजबूत करा

By admin | Updated: September 9, 2014 01:13 IST

आघाडी सरकारने लोकहिताची बरीच कामे केली आहेत. जनहिताचे निर्णय घेतले आहे. येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शहरात काँग्रेसला मजबूत करा, असे आवाहन वित्त

राज्यमंत्री मुळक : काँग्रेसच्या शंकरनगर कार्यालयाला भेटनागपूर : आघाडी सरकारने लोकहिताची बरीच कामे केली आहेत. जनहिताचे निर्णय घेतले आहे. येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शहरात काँग्रेसला मजबूत करा, असे आवाहन वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले. राज्यमंत्री मुळक यांनी शहर काँग्रेस समितीच्या धरमपेठ प्रभागातील शंकरनगर-रामदासपेठ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. प्रारंभी प्रभाग क्रमांक ५२ चे विभाग अध्यक्ष पराग कुळकर्णी यांनी राज्यमंत्री मुळक यांचे स्वागत केले. याप्रसंगी धु्रव नारायण जैस्वाल, संदेश सिंगलकर, कमलेश पाटील, संजय खोडे, राजेंद्र वारके, अ‍ॅड. यशवंत अडवाणी, कैलास कनोजिया, गणेश श्रीवास, मनोज धु्रव, मनोज कोवे, बबलू पठाण, शाहीद खान, सुनील छलवानी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)