लोकमत न्यून नेटवर्कनागपूर : नागपूर शहर पारंपरिकरीत्या काँग्रेसच्या विचारसरणीवर चालणारे आहे. फुले, शाहू, आंबेडकर व महात्मा गांधींची विचारसरणी हीच काँग्रेसची विचारसरणी आहे. त्यामुळे नागपूरची जनता पुनश्च काँग्रेससोबत उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास व्यक्त करीत विकासाचे मिशन, व्हिजन, इज ऑफ लिव्हिंग यासंदर्भात आपण लोकांना दिलेली वचने १०० टक्के पूर्ण करू, असे आश्वासन दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ. आशिष देशमुख यांनी दिले.
Maharashtra Assembly Election 2019 :विश्वास ठेवा, दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण करेन : आशिष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:57 IST
लोकमत न्यून नेटवर्क नागपूर : नागपूर शहर पारंपरिकरीत्या काँग्रेसच्या विचारसरणीवर चालणारे आहे. फुले, शाहू, आंबेडकर व महात्मा गांधींची विचारसरणी ...
Maharashtra Assembly Election 2019 :विश्वास ठेवा, दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण करेन : आशिष देशमुख
ठळक मुद्देमहारॅलीने झाली प्रचाराची सांगता