शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Maharashtra Assembly Election 2019: देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केली आहे : असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:12 IST

गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने धर्मावर केलेल्या हल्ल्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमएएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात केला.

ठळक मुद्देकाँग्रेसवरही केला प्रहार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : या देशाला बाबासाहेबांनी संविधान देऊन प्रत्येक धर्माला स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क दिला. पण गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने धर्मावर केलेल्या हल्ल्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमएएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात केला.एमआयएमआयएमचे मध्य व उत्तर नागपूर विधानसभेचे उमेदवाराच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी भाजपाबरोबरच काँग्रेस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही ताशेरे ओढले. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरएसएसच्या दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले की, मॉब लिंचिंगमध्ये ज्यांची हत्या झाली त्या हत्यारांचा सन्मान करण्यात आला.काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना ओवेसी म्हणाले की, काँग्रेस पार्टी आता संपण्याच्या मार्गावर आहे. निवडणुका आल्या की काँग्रेस पक्षाला जनतेच्या समस्या दिसतात. निवडणुका संपल्या की, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आज काँग्रेस विरोधक म्हणूनही उभी राहू शकत नाही. त्यामुळे जनतेने आता काँग्रेसच्या हातात हात देऊ नये, अशीही टीका त्यांनी केली. यावेळी एआयएमआयएमचे विदर्भ युथ अध्यक्ष शाहीद रंगूनवाला, नागपूरचे जिल्हा प्रभारी निसार सिद्दीकी, नागपूर शहर अध्यक्ष जावेद अख्तर, युथ अध्यक्ष बकारुद्दीन अन्सारी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीnagpur-central-acनागपूर मध्य