शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून नागपूरसह विदर्भात पुढचा आठवडाभर हलक्या ते मध्यम सरी?

By निशांत वानखेडे | Updated: August 7, 2025 19:28 IST

Nagpur : आठवडाभराच्या उकाड्यानंतर मिळेल दिलासा

नागपूर : आठवडाभराच्या उघडीपीनंतर गुरुवारी पुन्हा नागपूरसह विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.गडचिराेली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात पावसाने जाेरदार हजेरीही लावली. पुढचा आठवडाभर संपूर्णविदर्भात हलका ते मध्यम पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे आठवडाभरापासून छळणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे.

पहिल्या ऑगस्टपासून पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे सूर्याचा ताप चांगलाच वाढला हाेता व वातावरणात आर्द्रता घटली आहे. त्यामुळे उकाडा भयंकर वाढला असून अंगातून घामाच्या धारा वाहत हाेत्या. गुरुवारीसुद्धा सकाळपासून सूर्याची तीव्रता जाणवत हाेती. आठवडाभरापासून निरभ्र झालेल्या आकाशात दुपारनंतर ढग जमा झाले आणि सायंकाळ हाेता हाेता आकाश ढगांनी व्यापले. सकाळी ७२ टक्क्यावर असलेली आर्द्रता सायंकाळी ९२ टक्क्यापर्यंत वाढली. त्यामुळे तापमानात एका अंशाची घट झाली आहे. शहरातील काही भागात पावसाच्या सरीही बरसल्या. ५ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

दरम्यान गडचिराेली जिल्ह्यात सकाळपासून सक्रिय झालेल्या ढगांमधून जाेरदार सरी बरसल्या. येथे दिवसभरात ६० मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. भंडारा जिल्ह्यातही दुपारपासून पावसाने चांगली हजेरी लावली. शहरात २३ मि.मी. पावसाची नाेंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातही पाऊस सक्रिय झाल्याची स्थिती आहे. येथे १७ मि.मी. पाऊस झाला. इतर जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. अकाेल्यात तब्बल ३५.८ अंश तापमानाची नाेंद झाली, जी राज्यात सर्वाधिक आहे. इतर शहरात मात्र पारा १ ते २ अंशाने खाली आला. श्रावणसरी झाल्या तर तापमानात घट हाेईल अशी अपेक्षा आहे.

पावसाची सरासरी घटलीदरम्यान आठवडाभराच्या खंडानंतर पावसाच्या सरासरीत माेठी घट झाली आहे. जुलैअखेर नागपूरला पावसाची सरासरी २१ टक्के अधिक हाेती, पण उघडीपीमुळे सरासरी घटून केवळ १ टक्क्यावर आली आहे. भंडारा, गाेंदिया, चंद्रपूरची सरासरीसुद्धा एका टक्क्यावर आली आहे. गुरुवारच्या पावसामुळे गडचिराेलीच्या सरासरीत ११ टक्के वाढ आहे. वर्धा ८ टक्के व यवतमाळला १५ टक्क्याची घट आहे. अमरावती ३२, अकाेला ३० व वाशिम जिल्ह्यात २२ टक्के कमी पाऊस झाला असून त्यांना अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस