शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मजूर नसल्याचा परिणाम होतोय नागपूर जिल्ह्यातील टंचाईच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 20:57 IST

कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अख्खे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. त्यामुळे मजूर आपापल्या गावाकडे परतले. आज परिस्थिती अशी झाली की कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचा फटका जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामाला बसला आहे.

ठळक मुद्दे६४४ पैकी ११७ बोअरचे झाले फ्लशिंग : मान्सूनच्या आगमनाने टंचाईची कामे प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अख्खे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. त्यामुळे मजूर आपापल्या गावाकडे परतले. आज परिस्थिती अशी झाली की कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचा फटका जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामाला बसला आहे. मजूर नसल्यामुळे कामाची गती फारच संथ आहे. त्यातच मान्सून दाखल झाल्याने टंचाईची कामे प्रलंबित राहणार आहेत.यावर्षी टंचाईच्या कामामध्ये नादुरुस्त बोअरवेलला फ्लशिंग करून बोअर रिचार्ज करण्यावर भर देण्यात आला. जवळपास ६४४ बोअरला फ्लशिंग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जुन्या बोअरवेल पुन्हा पुनरुज्जीवित होऊन, त्याचा ग्रामीण नागरिकांना फायदा होणार होता. परंतु यंदा देशात कोरोनाचे संकट उभे ठाकल्यामुळे सर्वच कामे रखडलीत. त्यामुळे टंचाई आराखड्यातील कामांनाही मंजुरी मिळण्यास विलंब झाला. साधारणत: ३० जूनपर्यंत टंचाईची कामे मार्गी लावावी लागतात. परंतु यंदा मंजुरी उशिरा प्राप्त झाल्याने कामांनाही उशिरा सुरुवात झाली. त्यातच मजूर नसल्यामुळेही कामे रखडलीत. जिल्ह्यात प्रथमच ५११ गावांमधील ६४४ बोअरवेलला फ्लशिंग करण्याचे नियोजित आहे. परंतु आतापर्यंत केवळ ७७ गावांमधील ११७ बोअरवेलच्या फ्लशिंगचे काम पूर्ण झाले आहे.यंदा टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात ३७ कोटी ८० लक्ष रुपये प्रस्तावित होते. त्यामध्ये बोअरवेल फ्लशिंग, नवीन बोरअवेल, नळ योजना, विहिर खोलीकरण, विहिर अधिग्रहण आदी कामे करायची होती. त्यात १६० गावांमध्ये २३४ बोअरवेल करावयाच्या असून, आजवर त्यापैकी १७३ बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहेत. तर ३१ गावांमधील बोअरवेलला भूवैज्ञानिक विभागाकडून रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता केवळ ३० जूनपर्यंत ३० बोअरवेलचीच कामे मार्गी लावायची आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईLabourकामगारMigrationस्थलांतरण