शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपुरात सरकार विरोधात आयटकचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:21 IST

केंद्र सरकारने अंगणवाडी, आशा, पोषण आहार योजनेच्या बजेटमध्ये २०१४ पासून सातत्याने कपात सुरू केली आहे. अंगणवाडी प्रकल्पाची ६० टक्क्याची तरतूद २५ टक्क्यावर आणली आहे. आशा व पोषण आहार योजनेचे बजट कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम लाभार्थ्यांवर होत आहे. ५० टक्के अंगणवाड्या बंद होणार असून, राज्यात एक लाखावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेरोजगार होणार आहे. सरकार कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे संविधान चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसंविधान चौकात झाले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने अंगणवाडी, आशा, पोषण आहार योजनेच्या बजेटमध्ये २०१४ पासून सातत्याने कपात सुरू केली आहे. अंगणवाडी प्रकल्पाची ६० टक्क्याची तरतूद २५ टक्क्यावर आणली आहे. आशा व पोषण आहार योजनेचे बजट कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम लाभार्थ्यांवर होत आहे. ५० टक्के अंगणवाड्या बंद होणार असून, राज्यात एक लाखावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेरोजगार होणार आहे. सरकार कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे संविधान चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे सचिव शाम काळे यांनी केले. या आंदोलनात जयवंत गुरवे, हरिशचंद्र पवार, अरुण वनकर, वनिता कापसे, ज्योती अंडरसहारे, अनिता गजभिये, प्रीती राहुलकर, जयश्री चहांदे, शीला भोयर, आशा पाटील, विद्या गजभिये, योगीता नवघरे, सुनीता काकडे, गजानन घोटे, मोहन बावने, शरद पिंपळे आदी सहभागी झाले होते. आंदोलनात ८८८ कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतल्याचे शाम काळे यांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारJail Bharo Andolanजेल भरो आंदोलन