शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पालकांना साहित्याच्या खरेदीसाठी संस्थांनी सक्ती करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:01 IST

नवीन शैक्षणिक सत्रात खासगी संस्थांकडून पालकांना पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे पालकांची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशात संस्थांनी पालकांना साहित्य खरेदीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी जय जवान जय किसान व जागृत पालक समितीतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करण्यात आली.

ठळक मुद्देजागृत पालक समितीचे विधानसभा अध्यक्षांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन शैक्षणिक सत्रात खासगी संस्थांकडून पालकांना पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्याची सक्ती करण्यात येते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे पालकांची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशात संस्थांनी पालकांना साहित्य खरेदीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी जय जवान जय किसान व जागृत पालक समितीतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करण्यात आली. संघटनेतर्फे त्यांना दिलेल्या निवेदनात यंदा फी ५० टक्के कमी करावी, गेल्या सत्रातील परीक्षा फी, मासिक फी, स्कूल बसचे पैसे पालकांकडून मागू नये. विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण घेण्याची सक्ती करू नये. यावेळी पटोले यांनी शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे यांना तात्काळ बोलावून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, समन्वयक विजयकुमार शिंदे, सचिव अरुण वनकर, जागृत पालक समितीचे नितीन नायडू, स्मिता ताजने, संजय शर्मा, फुलचंद नागले, संतोष वैद्य, मंगला गजभिये, प्रशांत नाईक, योगेश मानके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSchoolशाळा