शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 10:13 AM

स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त सहारियालोकमतशी विशेष बातचित

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोग आपल्या परीने प्रयत्न करीत आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले होेते. त्यावेळी लोकमतने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी विशेषत्वाने टाळले. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे कठोर पालन आणि उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे पालन केले जाते. आचारसंहिता उल्लंघन झाल्याचा प्रकार उघडकीस येताच कारवाई केली जाते. आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली. किती लोकांना दंड ठोठावला, या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन धारण केले.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बोगस मतदान कार्ड किंवा मतदानाबाबाा त्यांनी सांगितले की, बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभियान राबवित आहे. कुठल्याही प्रकारची माहिती उघडकीस येताच तात्काळ कारवाई केली जात आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये बोगस मतदार ओळख पत्र बनवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहे का, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक