शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

नागपूर विभागातील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 11:02 IST

नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ८८.७९ व कामठी खैरी धरण ९०.६३ टक्के भरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पही ५३.८ टक्के भरला आहे.

ठळक मुद्देअसोलामेंढा १०० टक्के भरले, धाम ९०.९७ टक्के : गोसेखुर्द ५३.८ टक्के भरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसापासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पूर्व विदर्भात चांगला पाऊस होत आहे. परिणामी धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. चंद्रपुरातील असोलामेंढा धरण १०० टक्के भरले आहे. तर वर्धा जिल्ह्यातील धाम ९०.९७ टक्के भरले आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ८८.७९ व कामठी खैरी धरण ९०.६३ टक्के भरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पही ५३.८ टक्के भरला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात ८ आॅगस्टपर्यंत २२४४ दलघमी म्हणजे ६०.२३ टक्के इतके पाणी जमा झाले आहे. जिल्हानिहाय धरणातील पाणीसाठ्याचा विचार केल्यास वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा ७३.२७ टक्के, बोर ७१.७७ टक्के, पोथरा ३९.४३ टक्के भरले. नागपूर जिल्ह्यातील रामटेक खिंडसी २५.२८ टक्के, नांद वणा ३३.५५ आणि वडगाव ६५.८९ टक्के भरले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह २४.३९ टक्के, सिरपूर २४.९ टक्के, पुजारीटोला १५.२१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ हे २७.८८ टक्के भरले आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्प ३०.६३ टक्के भरले. भंडारा जिल्ह्यातील बावनथडी ३४.६६ टक्के भरले आहे.

अनेक धरणाचे गेट उघडावे लागलेविभागातील अनेक धरणाचे दरवाजे उघडावे लागले. गोसेखुर्दचे ९ गेट उघडल्या गेले. धापेवाडा बॅरेजचे ५, लोअर वर्धाचे २ गेट उघडल्या गेले.

मध्यम व लघु प्रकल्पांचीही स्थिती उत्तमनागपूर विभागात एकूण ४० मध्यम स्वरूपातील प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठा क्षमता ५३६.४८ दलघमी इतकी आहे. यामध्ये सध्या २७५.२३ दलघमी म्हणजे ५१.३० टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. लघु प्रकल्पही ५० टक्केवर भरली आहेत.

टॅग्स :Waterपाणी