शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

घराघरांत... मनामनांत तिरंगा; साडेपाच लाख घरांवर फडकला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 8:44 PM

Nagpur News स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक उत्साही माहौल शहरभर दिसून येत आहे. हातात राष्ट्रध्वज घेऊन तिरंगा यात्रा निघत असून, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमत आहे.

ठळक मुद्देदेशभक्तिपर कार्यक्रमांचेही आयोजन

नागपूर : गरिबाची झोपडी असो की श्रीमंताचा बंगला, कर्मचाऱ्याचे क्वार्टर असो की फ्लॅट स्कीम; नजर फिरेल तेथे थाटात फडकत होता आपला राष्ट्रध्वज ‘तिरंगा’!... शहरातील रस्ते, चौक सजले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक उत्साही माहौल शहरभर दिसून येत आहे. हातात राष्ट्रध्वज घेऊन तिरंगा यात्रा निघत असून, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात शनिवारपासून झाली. याअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी आर. विमला यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांकडून एकूण साडेपाच लाख घरांवर तिरंगा झेंडा फडविण्यात आला. शहरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रासुद्धा काढली.

तिरंगा पदयात्रेत गडकरी, फडणवीसांचा सहभाग

- महापालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी सकाळी त्रिशताब्दी चौक ते त्रिशरण चौकापर्यंत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., माजी आमदार गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने, नाना शामकुळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, नंदा जिचकार, अर्चना डेहनकर, आदी यात सहभागी झाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

वासनिक, पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसची आजादी गौरव यात्रा

- प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात दक्षिण नागपुरातील क्रीडा चौकातून आजादी गौरव यात्रा काढण्यात आली. खासदार मुकुल वासनिक यांनी राष्ट्रध्वज उंचावत प्रारंभ केला. पदयात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, आमदार ॲड. अभिजित वंजारी, नाना गावंडे, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, प्रवीण गवरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. १४ ऑगस्टला मध्यरात्री १२.०५ वाजता देवडिया काँग्रेस भवनावर ध्वजारोहण करून स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाची ध्वनिफीत लावण्यात येणार आहे.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वज