शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गडचिरोलीत अपघातांचे भयावह चित्र ! ७५ महिन्यांत ८६५ अपघात, १०६४ मृत्यू, ४४३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:33 IST

Nagpur : हायकोर्टात गडचिरोली जिल्ह्यातील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध कारणांमुळे गेल्या ७५ महिन्यांत ८६५ अपघात झाले. त्यात १ हजार ६४ जणांचा मृत्यू झाला, तर ४४३ जण जखमी झाले. गडचिरोली पोलिस अधीक्षकांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली.

यासंदर्भात आष्टी येथील रहिवासी नितीश पोद्दार यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रतिज्ञापत्रानुसार, यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ३३ अपघात झाले. त्यात ३६ जणांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील रोडची योग्य देखभाल केली जात नाही. जड वाहतुकीमुळे अनेक रोड खराब झाले आहेत. परिणामी, अपघात होत आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

वर्षनिहाय आकडेवारीवर्ष               अपघात        मृत्यू         जखमी२०१९              १३६             १५७           १२४२०२०              १३५             १९५            ७१२०२१              १२६             १४३            ८६२०२२              १४६             २१०            ५८२०२३              १४३             १६६            ७४२०२४              १४६            १५७             ३०

टॅग्स :nagpurनागपूरGadchiroliगडचिरोलीAccidentअपघात