शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

गुढी उभारू सूर्योदयी; सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ६.३० ते ९.३० चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 4:42 PM

गुढी उभारण्यासाठीचा सर्वोत्तम असा मुहुर्त म्हणजे सकाळी ६.३० ते ९.३० वाजतापर्यंतचा असल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ होतो. साडेतीन मुहुर्तापैकी एक संपूर्ण मुहुर्त असलेल्या गुढीपाडव्याला कोणतीही घटिका शुभ असते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हाच दिवस म्हून हा दिवस वर्षारंभदिन म्हणून साजरा केला जातो. श्रीरामाचे अथवा वासंतिकदेवीचे नवरात्र याच दिवसा पासून सुरू होते. बुधवारी २५ मार्च रोजी गुढीपाडवा येत आहे. सूर्योदय सकाळी ६.२३ वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी ६.३२ वाजताचा आहे. या काळात सूर्य मीन राशीतून भ्रमण करणार असून, सूर्योदयासमयी गुढी उभारावी असे शास्त्र सांगते. त्यामुळे, गुढी उभारण्यासाठीचा सर्वोत्तम असा मुहुर्त म्हणजे सकाळी ६.३० ते ९.३० वाजतापर्यंतचा असल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. यावेळी चंद्र मीन राशीत रेवती नक्षत्रात असून तो १५ कला आणि ४१ विकला वरून भ्रमण करेल. तसेच यावेळी धनू राशीतून भ्रमण करणाऱ्या गुरूचा शुभप्रभाव वातावरणात मोठ्या प्रमाणात राहणार आहे. यादिवशी राहूकाल दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत आहे. सकाळी गुढी उभारल्यानंतर ब्रह्मवृंदासह गुरु आणि देवाचे पूजन करावे. नवीन पंचांग आणून त्यावर असलेल्या गणपतीच्या फोटोचे पूजन करावे, असे आवाहन डॉ. अनिल वैद्य यांनी केले आहे.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा