शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

स्मार्ट शाळेसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा : शिक्षण सभापतींच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:35 IST

शाळा शहरात असो अथवा ग्रामीण भागात जर शिक्षक व समाज प्रतिनिधी कर्तव्याला जागले तर आनंददायी शाळा निर्माण होत असतात. ही संकल्पना मनात ठेवून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (बीईओ) प्रामुख्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण व वित्त सभापती भारती पाटील यांनी दिल्या.

ठळक मुद्देबैठकीत जाणून घेतली शिक्षणाची अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा शहरात असो अथवा ग्रामीण भागात जर शिक्षक व समाज प्रतिनिधी कर्तव्याला जागले तर आनंददायी शाळा निर्माण होत असतात. ही संकल्पना मनात ठेवून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (बीईओ) प्रामुख्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण व वित्त सभापती भारती पाटील यांनी दिल्या.जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांना सांगितले की, जि.प.च्या स्मार्ट शाळा तयार झाल्या तर विद्यार्थी पटसंख्या वाढेल तसेच शाळेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आता पुढे शाळेचे नवीन सत्रही सुरू होणाार आहे. त्यापूर्वी सर्व जि.प. शाळांमध्ये निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी हे निर्जंतुकीकरणाचे काम करण्याच्या सूचनाही पाटील यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व तेराही तालुक्यातील बीईओंना दिल्यात. यावेळी सदस्यांनी जि.प. शाळांची रंगरंगोटी करण्याची मागणी केली. त्यावर सभापतींनी चौदाव्या वित्त आयोगातून शिक्षणविषयक बाबींवर राखून ठेवण्यात येणाºया निधीतून शाळेची रंगरंगोटी करण्याबाबत पंचायत विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना सूचना देण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी वंजारी यांना दिले. सभेमध्ये इतर विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. जि.प.च्या आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या या समिती सभेत सदस्य शांता कुमरे, प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, मोहन माकडे, सुनीता ठाकरे, राजेंद्र हरडे, उपशिक्षणाधिकारी, सर्व बीईओ उपस्थित होते. सामाजिक अंतराचे पालन करून ही सभा पार पडली.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर