शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
6
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
7
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
8
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
9
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
10
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
11
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
12
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
13
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
14
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
15
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
16
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
17
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
18
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
19
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
20
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णांच्या मृत्यूंची सरकारने दखल घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संसर्गामुळे शासकीय मनोरुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंची सरकारने दखल घ्यावी व त्वरित पावले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संसर्गामुळे शासकीय मनोरुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंची सरकारने दखल घ्यावी व त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी शहरातील मानवाधिकार संघटनेने केली आहे. यासंबंधात मुख्यमंत्री कार्यालय तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

शहर कॉंग्रेसच्या मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ उके यांनी बुधवारी यासंदर्भात पत्र पाठविले. शहरातील मनोरुग्णालयातील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बाधित झाले आहेज. मात्र आरोग्य विभागाने काहीच पावले उचललेली नाहीज. १० मार्चपासून आतापर्यंत रुग्णालयात उपचार करणारे साडेचारशेपैकी १२५ हून अधिक मनोरुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. संसर्गाचा वेग जास्त असतानादेखील रुग्णालय प्रशासन व आरोग्य विभागाने आवश्यक कारवाई केलेली नाही.

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असे उत्तर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येत आहे. प्रभावी पावले उचलण्याच्या नावाखाली केवळ काही रुग्णांना आयसोलेट करण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात असे काहीच होत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.